चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी लोकसहभाग महत्वाचा

सुप्रिया सुळे यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्सिटिट्यूटतर्फे ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२२’ प्रदान पुणे, ११ जून २०२२ : “चांगला समाज निर्माण होण्यासाठी आणि विकासकामांसह योग्य पायाभूत

आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही

सद्गुरुदास महाराज यांचे प्रतिपादन; ‘जागर भक्ती-शक्तीचा’मधून रसिकांना भक्ती-शक्तीची अनुभूती पुणे :  “काव्य हे स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब असते. देहभान, आत्मभान हरपल्याशिवाय खरे काव्य स्फुरत नाही. मनातील

पैशांइतकेच श्रम, वेळ व गुणवत्ता महत्वाचे

अब्राहम स्टेफनोस यांचे मत; टाटा स्टीलकडून सारस डायलेसिस सेंटरला मदत पुणे : “जसे आपण समाजाकडून घेतो, तसे आपण समाजाचे देणेही लागतो, याची जाण असणे आवश्यक

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के

पुणे, दि. ८ जून २०२२ : महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल सलग नवव्या वर्षी शंभर टक्के लागला आहे.

कार्य ही पूजा, कर्तव्य हाच परमेश्वर : रघुनाथ मेदगे

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘सप्लाय चैन मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स’वर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन पुणे : “कार्य ही पूजा आहे आणि कर्तव्य बजावणे म्हणजे परमेश्वर आहे. ग्राहकांना वेळेत

चांगल्या प्रकल्प निर्माणासाठी स्थापत्य अभियंता, वास्तुविशारद यांच्यातील परस्पर सहयोग महत्वाचा

डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांचे मत; ‘एईएसए’तर्फे एम. बी. नाम्बियार यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे : “स्थापत्य अभियांत्रिकी आणि वास्तुकला एकमेकांना पूरक आहेत. वास्तुविशारद प्रकल्पाच्या बांधकामाचा आराखडा

संवेदनशील लोकांसाठी सध्याचा कालखंड चिंताजनक

ज्येष्ठ विचारवंत डॉ. गिरीश गांधी यांचे प्रतिपादन; ‘बंधुता : सत्यार्थी जीवन साधना पुरस्कार’ प्रदान पुणे : “अलीकडच्या काळात जोडण्यापेक्षा तोडण्याचे काम अधिक सुरू आहे. डॉ.

सनदी लेखापालांनी कालानुरूप स्वतःला ‘अपग्रेड’ करावे

डॉ. आनंद देशपांडे यांचे मत; ‘आयसीएआय’तर्फे दोन दिवसीय ३६ व्या विभागीय परिषदेचे उद्घाटन पुणे : “तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाने झपाट्याने काळ बदलत आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रात

प्रवक्ता निवडीसाठी युवक काँग्रेस घेणार ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

पुणे/नगर : माध्यमांसमोर पक्षाची बाजू मांडणारा प्रवक्ता हा संघटनात्मक महत्वाचा घटक असतो. अशा महत्वाच्या पदावरील प्रवक्ता निवडण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने ‘यंग इंडिया के बोल’ स्पर्धा

शिवाजी महाराज, वारकरी संप्रदायाला समर्पित ‘जागर भक्ती-शक्तीचा’ रंगणार शनिवारी

पुणे : महाराष्ट्राचे आराद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि वैदिक धर्माचे अधिष्ठान असलेल्या वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या ‘जागर भक्ती-शक्तीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

1 16 17 18 19 20 29