शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन; पहिला ‘युगदृष्टा भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे: “अन्नदाता शेतकरी आज चेष्टेचा, उपहासाचा विषय ठरला आहे. हाच शेतकरी जोवर सन्मानाचा, प्रतिष्ठेचा विषय होत नाही, तोवर आमचा लढा आणि संघर्ष सुरूच राहील,” असे

भगतसिंह यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंह यांचे प्रतिपादन; माध्यम प्रतिनिधींशी पुण्यात साधला संवाद

पुणे: “भगतसिंह हे केवळ देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकाचे नाव नाही; तर भगतसिंह हा एक विचार व वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, श्रमजीवींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा, संघर्ष