पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन

पुणे/पिंपरी, ता. ७: “देशाच्या विकास प्रक्रियेत महत्वाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना सुयोग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी, तसेच विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा

भारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शना’चे ७ ते ९ मे या कालावधीत पुण्यात आयोजन

पुणे/पिंपरी, ता. ५: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या ‘ईआरपी’ (एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) औद्योगिक प्रदर्शनाचे ७ ते ९ मे २०२६ या कालावधीत