पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन

पुणे/पिंपरी, ता. ७: “देशाच्या विकास प्रक्रियेत महत्वाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम (एमएसएमई) उद्योगांना सुयोग्य पद्धतीने कार्यान्वित करण्यासाठी, तसेच विकासाला गती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा