वितरण व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्यायला हवा

अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे प्रतिपादन; ‘आयसीएआय’तर्फे ‘सीएफओ-सीईओ’ मीटचे आयोजन   पुणे : ”भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पादनाचा नाही, तर वितरण व्यवस्थेचा मुख्य प्रश्न आहे. कोरोनाच्या काळात वितरण व्यवस्थेतील त्रुटी आपण