मकरंद अनासपुरे यांचे प्रतिपादन; ग्रीन सोल्युशन्सतर्फे डॉ. प्रसाद जोशी, आरती भोसले यांचा सन्मान

पुणे, ता. २४: “पर्यावरणाचे रक्षण ही केवळ शासनाची किंवा काही संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निसर्ग टिकला तरच मानवजातीचे भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे