‘बारामती’मध्ये सुनेत्रा अजित पवार यांना शिवसंग्रामचा पाठिंबा: डॉ. ज्योती मेटे

पुणे: स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी व अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, त्यांच्या जाण्याने राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

लाडकी बहीण योजनेवर उच्च न्यायालयाचा संताप; कर्मचाऱ्यांचे पैसे द्या, नाहीतर योजना थांबवा

पुणे : महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांसाठी सुरू करण्यात आलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सतत चर्चेत आहे. महायुती सरकारने सुमारे दीड वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या योजनेअंतर्गत पात्र

पुनर्बांधणीच्या पार्श्वभूमीवर निर्यात वाढणार; औषध आणि इलेक्ट्रिकल क्षेत्रात मोठी संधी

पुणे : अमेरिका-इराण संघर्षातील तात्पुरत्या शस्त्रसंधीमुळे निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणाचा फायदा घेत भारतीय कंपन्यांनी आपली हालचाल वेगवान केली आहे. युद्धकाळात थांबलेली निर्यात पुन्हा सुरू करण्यावर

मंत्री अदिती तटकरे यांचे प्रतिपादन; सुदर्शन केमिकलतर्फे रायगड जिल्ह्यातील ५०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

पुणे : “आर्थिक दुर्बल घटकातील गरजू व हुशार मुलामुलींच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारा सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजचा ‘सुधा सितारा’ हा उपक्रम स्तुत्य आहे. सुदर्शन

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची मागणी; पीडित महिलांसाठी ‘ऑपरेशन दुर्गा’ अभियान

पुणे: “सायली सुर्वे हिची सुखरूप घरवापसी करण्यात यश आले असून, ती सुरक्षित घरी पोहोचली आहे. मात्र, सध्या ती प्रचंड तणावाखाली असून, तिचा आतोनात छळ झाला

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीसपदी महेश म्हेत्रे

पुणे: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदी महेश शोभाबाई लहू म्हेत्रे यांची निवड करण्यात आली आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी म्हेत्रे यांना नियुक्तीपत्र दिले आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी प्रथमेश विकास आबनावे यांची निवड

पुणे: महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत आक्रमक व अभ्यासपूर्ण नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या प्रथमेश विकास आबनावे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रीय युवक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; सक्षम यंत्रणा व नियमन प्रभावी करण्याची मागणी

पुणे: खाजगी आरोग्य विमा कंपन्यांकडून दावे उशिरा निकाली काढणे किंवा अन्यायकारकपणे फेटाळणे याचे प्रमाण वाढत असून, यामुळे सर्वसामान्य पॉलिसीधारकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी : शेतजमिनींचे रूपांतर बिगरशेती जमिनीत होणे अन्नसुरक्षेसाठी गंभीर

पुणे: देशातील कृषी क्षेत्र झपाट्याने अकृषी क्षेत्रात रूपांतरित होत असून, अन्नसुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीयोग्य जमिनीचे प्रमाण कमी होणे चिंताजनक आहे.

भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांचा आदर्श घेऊन तरुणांनी राष्ट्रसेवेत योगदान द्यावे: मंजुश्री खर्डेकर

पुणे: “भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यासह इतर क्रांतिकारकांनी देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रसेवेचे हे व्रत तरुण पिढीने जपावे. सजग, सशक्त व