गडनदी होणार गाळमुक्त; माखजन येथे गाळ काढण्यास सुरुवात

माखजन: संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथील गडनदी पात्रातील गाळ उपशाला प्रारंभ झाला आहे. माखजन बाजारपेठेत वारंवार भरणाऱ्या पुराच्या पाण्याने व्यापारी व रहिवासी प्रचंड त्रस्त झाले होते.गडनदी

नवीन वर्षात महागाईमुळे केसाबरोबर खिशाला लागणार कात्री

मुंबई : येत्या नवीन वर्षाला वाढत्या महागाईचा फटका बसणार असून सुरुवातीलाच सलून दरामध्ये 20 ते 30 टक्के भाववाढ होणार आहे. सलून ब्युटीपार्लर असोसिएशन महाराष्ट्र राज्य

दिव्यांग विद्यार्थ्यांनी साजरा केला सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये ‘जल्लोष’

                                    दिव्यांग विद्यार्थ्यांना आनंद व सन्मान देणारा ‘जल्लोष’

…..तर लवकरच ठोक मोर्चा काढू

सकल हिंदू समाजाच्या वतीने पुण्यात हिंदू रक्षा मोर्चा  पुणे : बांग्लादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा जाहीर निषेध म्हणून आज आंतराष्ट्रीय मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून पुणे शहरात

महापरिनिर्वाणदिनी ‘माणुसकीप्रती करूया रक्तदान’ उपक्रमात ७१५ रक्तपिशव्यांचे संकलन

सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर करीत रुग्ण हक्क परिषदेकडून भीमरायाला अभिवादन   पुणे: शाहिरी जलसा, संविधान उद्देशिकेचे वाचन, आंबेडकरी काव्याची मैफल, व्याख्यानांतून उलगडलेले आंबेडकर, विविध

डॉ. कुमार केतकर यांचे प्रतिपादन; सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहामध्ये ‘माझे जीवन, माझे संविधान’वर मार्गदर्शन

भाजपकडून धार्मिक द्वेष पसरवण्यासह मतांचे ध्रुवीकरणाचे काम ऍड. रमा सरोदे, विठ्ठल गायकवाड, मिलिंद अहिरे व प्रशांत धुमाळ यांना ‘संविधान रक्षक’ पुरस्कार प्रदान पुणे: “राज्यात नुकत्याच

जिल्हास्तरीय निसर्ग चित्र स्पर्धेचे माखजन हायस्कूलमध्ये यशस्वी आयोजन

माखजन: माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ माखजन व श्री. अशोकजी पोंक्षे कलादालन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय निसर्ग चित्र व दशक्रोशिस्त चित्रकला स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रुग्ण हक्क परिषदेतर्फे सलग २४ तास आंबेडकरी विचारांचा जागर

पुणे: भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. त्यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनी रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने

मुळशीतील वाड्या-वस्त्या, वीट भट्टीवर विजय वडवेराव यांच्याकडून संविधानाचा जागर

पुणे: ७५वा भारतीय संविधान दिन नुकताच साजरा झाला. मात्र, ७५ वर्षांत संविधान सामान्य माणसापर्यंत पोहोचले का? हा प्रश्न अनुत्तरित आहे. हे संविधान गावागावात, वाड्या-वस्तीवर पोहोचावे,

तथागत गौतम बुद्धांचा भारत विश्वबंधुतेचे तीर्थक्षेत्र: बंधुताचार्य प्रकाश रोकडे

बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांचे प्रतिपादन; लोककवी वामनदादा कर्डक महाकवी संमेलन पुणे, ता. २६: ,”स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही संविधानिक मूल्ये फ्रेंच राज्यक्रांतीतून आलेली नसून, ती

1 5 6 7 8 9 51