गाव-खेड्यांचा विकास होण्यासाठी रिव्हर्स मायग्रेशन गरजेचे – रवींद्र धारिया

पुणे: लॉकडाऊनवेळी  मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांत झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या अनेक गावांतील माणसांचे परत स्थलांतर झाले आहे. रिव्हर्स मायग्रेशन म्हणजे “खेड्याकडे चला” हा वनराईच्या कामाचा मोठा पैलू आहे. याद्वारे

वृक्ष संवर्धनासाठी कल्याणी टेक्नोफोर्जचे पाठबळ

विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळाचा एक हजार आशीर्वाद वृक्षलागवड व संवर्धन उपक्रम पुणे : विद्यार्थी सहायक समिती पुणे व माजी विद्यार्थी मंडळ यांच्या वतीने ‘एक हजार आशीर्वाद वृक्ष लागवड व

महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘आयसीएआय’तर्फे स्वच्छता अभियान, शालेय साहित्याचे वाटप

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंत्रप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखा व ‘आयसीएआय’च्या वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट्स स्टुडंट्स असोसिएशन (विकासा)

सूर्यदत्ता फूड बँकेतर्फे गरजुंना धान्यवाटप

पुणे : सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या एज्यु-सोशियो कनेक्ट इनिशिएटिव्ह अंतर्गत सुरु करण्यात आलेल्या सूर्यदत्ता फूड बँकेच्या वतीने गरजुंना एक महिन्याचे धान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे

1 41 42 43