ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; अठ्ठाविसाव्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

पुणे: “भवतालात तीव्रतेने पसरत असलेला द्वेषभाव, विषमता आणि तणावाचे वातावरण चिंताजनक आहे. जाती, धर्म आणि प्रांतवादाच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये माणुसकीचा बंध अधिक घट्ट होण्याची गरज असून,