प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त ग्रुपमध्ये महात्मा फुले यांची २०० वी जयंती साजरी

  पुणे: “महात्मा फुले यांचे विचार हे आजच्या शिक्षण व्यवस्थेला दिशा देणारे आहेत. शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवण्याची त्यांची भूमिका आजही तितकीच महत्त्वाची आहे. सूर्यदत्त परिवार हा त्यांच्या विचारांवर

ज्येष्ठ विचारवंत प्रा. सुभाष वारे यांचे प्रतिपादन; अठ्ठाविसाव्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

पुणे: “भवतालात तीव्रतेने पसरत असलेला द्वेषभाव, विषमता आणि तणावाचे वातावरण चिंताजनक आहे. जाती, धर्म आणि प्रांतवादाच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये माणुसकीचा बंध अधिक घट्ट होण्याची गरज असून,