शेतकरी नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांचे प्रतिपादन; पहिला ‘युगदृष्टा भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे: “अन्नदाता शेतकरी आज चेष्टेचा, उपहासाचा विषय ठरला आहे. हाच शेतकरी जोवर सन्मानाचा, प्रतिष्ठेचा विषय होत नाही, तोवर आमचा लढा आणि संघर्ष सुरूच राहील,” असे